महिलांना मिळणार 20 लाख रुपये पासून 1 कोटी पर्यंत अनुदान, योजना पहा mahila loan scheme marathi

mahila loan scheme marathi

women loan scheme : नमस्कार, शासनामार्फत महिलांना वीस लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. या संदर्भात आपण आजच्या पोस्टमध्ये माहिती पाहणार आहोत. mahila loan scheme marathi ही योजना काय आहे, योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, women loan scheme योजनेचे अटी व शर्ती काय आहेत तसेच अर्ज कसा करायचा याबद्दल आपण आज माहिती … Read more

दाखले काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात पहा which document is need for All imp Certificate list check here

1. उत्पन्न दाखला 2. वय व अधिवास (Domecile) वय व राष्ट्रीयत्व ( Age And Nationality certificate) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र ( Non Crimilayar ) ई केवायसी न केल्यामुळे या शेतकऱ्यांचे येणारे 12 हजार रुपये होणार बंद  डोंगरी दाखला अल्प भूधारक दाखला/शेतकरी दाखला झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन अर्ज, 100% अनुदान अर्ज सुरू … Read more

ई केवायसी न केल्यामुळे या शेतकऱ्यांचे येणारे 12 हजार रुपये होणार बंद ! impact of not doing e kyc farmers will miss pm kisan nidhi

impact of not doing e kyc farmer will miss pm kisan nidhi : नमस्कार शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली. या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मार्फत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये केंद्र सरकार मार्फत दिले जातात. या 6,000 रुपयेमुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. या शेतकरी बंधूंना केंद्र सरकार … Read more

Maharashtra HSC Result 2024 Live ; MSBSHSC 12th Result बारावीचा निकाल जाहीर येथे पहा

Maharashtra HSC Result 2024 Live : नमस्कार मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल घोषित केला आहे. हा निकाल तुम्हाला 21 मे 2024 रोजी दुपारी 01 वाजता पाहायला मिळणार आहे. तुम्ही बारावीचा निकाल हा https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर पाहू शकता. हा निकाल ज्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये परीक्षा दिली होती त्यांचाच … Read more

आनंदाची वार्ता : मान्सून यावर्षी धो- धो बरसणार Monsoon 2024 Maharashtra Weather

Monsoon 2024 Maharashtra Weather : नमस्कार, सध्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट आहे त्यामध्ये 22 जिल्हे या दुष्काळाच्या सावटा मध्ये जास्तच होरफळत आहे. ठिकठिकाणी विहिरी आटले आहेत तसेच धरणे आटले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी चालू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये टँकर चालू आहेत. नदी तलाव आटले आहे. माणसांचे तसेच प्राण्यांचे पिण्याच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर … Read more

कामगारांना आचार संहिता संपल्यावर लगेच पुन्हा भांडी वाटप सुरू होणार Maharashtra Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana

नमस्कार मंडळी नुकतेच महाराष्ट्र शासनाने जे बांधकाम कामगार व इतर कामगार आहेत ज्यांची महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी झालेली आहे त्यासाठी गृह उपयोगी साहित्य संच ( ३० नग ) अर्थात भांडी वाटप ही योजना सुरू करण्यात आलेली होती. प्रत्येक जिल्ह्यात जर पाहिले तर नोंदणी केलेले सरासरी जवळपास १ – २ लाख पर्यंत नोंदणी कृत कामगार … Read more

श्री राम जन्म भूमी सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 6 वस्तु मिळणार आनंदचा शिधा

  Anandacha Shidha Vatap 2024 : नमस्कार. श्री राम जन्म भूमी सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 6 वस्तु मिळणार आहे हे सर्व आनंदचा शिधा याद्वारे दिले जाणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत 10 जानेवारी 2024 रोजी निर्णय झालेला आहे. या आनंदाच्या शिधा मध्ये काय वाटप केले जाणार आहे या संदर्भात माहिती पाहू. … Read more

18, 700 कोटी रुपये एवढी आहे बीसीसीआयची संपत्ती, कोणत्या देशाची किती आहे पहा

  BCCI Total Earn Revenue : जगामध्ये क्रिकेट विश्वात धनाढ्य क्रिकेट संस्था म्हणून BCCI कडे पाहिले जाते. ( बीसीसीआय म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन असोसिएशन ). याची स्थापना ही डिसेंबर 1928 मध्ये झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI ) ओळख असणारी ही BCCI संस्था जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था म्हणून याकडे … Read more

पारनेर तालुक्यात आधार केंद्र चालकांवर कारवाईची नागरिकांकडून मागणी

  आधार ही जगातील सर्वात मोठी ओळख असणारी तसेच व्यक्ती पुरावा असणारी योजना आहे . भारताच्या केंद्रिय मंत्रालयात मार्फत ( इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ) नियंत्रित असणाऱ्या UDAI मार्फत हे आधार कार्ड दिले जाते. आतापर्यंत या आधार योजने मार्फत 1 अब्ज 30 कोटी लोकांचे आधार क्रमांक तयार केले आहे. आधार कार्ड भारतात ओळख पत्र … Read more

शेतकऱ्याच्या कर्जमाफी चा निधी वितरणाचा नवीन शासन निर्णय जाहीर

नमस्कार शेतकरी बंधुनो, महाराष्ट्र राज्या मध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे सरकारने ठरवले आहे त्याअनुषंगाने सरकारने 52512.00 लाख एवढी रक्कम वितरित केली आहे. या साठी सुमारे 50.00 लाख एवढा निधी या योजनेसाठी उपलब्ध आहे. आता या वर्षात ( आर्थिक ) 2023-24 मध्ये सहकार … Read more